तिवरे दुर्घटनाग्रस्तांना मे अखेरपर्यंत घरांचा ताबा देणार : खा. विनायक राऊत

0

चिपळूण : तिवरे दुर्घटनाग्रस्तांसाठी अलोरे येथे उभारण्यात येत असलेल्या सिद्धिविनायक नगरीचे डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन होणार आहे. मे २०२१ मध्ये प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुर्घटनाग्रस्तांना घरांचा ताबा देण्यात येईल, अशी घोषणा खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी तिवरे येथे केली. अलोरे येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर तिवरे येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:30 AM 23-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here