रत्नागिरी : यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने मंदिरे बंद आहेत. तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी नवरात्र उत्सवात असणाऱ्या श्रीफळांच्या मागणीत मोठी घट झाली आहे, तसेच उलाढालही निम्म्यावर आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:41 AM 25-Oct-20