मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत मिळण्याची गरज आहे. या संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी विनंती आठवले यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 26-Oct-20