तिलारी ते कणकवली एसटी बस लवकरच सुरू होणार

0

दोडामार्ग : शासकीय कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांची दैनंदिन प्रवास करतानाची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तिलारी ते कणकवली अशी एस.टी. फेरी येत्या चार दिवसात सुरू होणार असल्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक श्री. रसाळ यांनी दिली. याबाबतची मागणी मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस यांनी केली होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:46 PM 26-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here