रत्नागिरी : मागील चोवीस तासात जिल्ह्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही ही मोठी दिलसादायक बाब ठरली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे 313 बळी गेले आहेत. जिल्ह्याचा मृत्यू दर 3.72 टक्के इतका आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:24 PM 27-Oct-20