जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 93.40 टक्के

0

रत्नागिरी : मागील चोवीस जिल्ह्यात 63 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 21 जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7 हजार 901 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 93.40 टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 02-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here