महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर : आशिष शेलार

0

मुंबई : रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावर आता भाजपा आमदार आशिष शेलारांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातल्या प्रेससाठी काळा दिवस असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे आता शांत आहेत, प्रेस, सामान्य माणूस आणि नागरिक त्रस्त आहेत, असं टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 04-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here