मुंबई : अलिबागचे इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. यावरून देशभरात राजकीय वातावरण तापू लागले असून शिवसेनेचे कट्टर विरोधक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ‘सत्ता आज आहे, उद्या नाही. आज तुमची आहे, उद्या आमची असेल. फक्त एवढे लक्षात ठेवा, हिशेब तर होणार, तेही व्य़ाज लावून’, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:10 PM 04-Nov-20