जिल्ह्यात 24 तासात 100 जणांचा अहवाल निगेटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 100 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 49 हजार 160 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 04-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here