जिल्ह्यात आतापर्यंत 7973 जणांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : गेल्या 24 तासात 26 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत 7 हजार 973 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट वाढून 93.86 टक्के इतका झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:57 PM 04-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here