राज्यात ४० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्राला वादळी पावसाचा फटका

0

पुणे : राज्यातील ४० लाख ३७ हजार हेक्टरला वादळी पावसाचा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून राज्याचा एकत्रित अहवाल मदत व पुनर्वसन विभागाने मंत्री मंडळासमोर ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:30 PM 05-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here