सोमवारपासून शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होणार

0

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांना शेती व घरांच्या नुकसानीची भरपाई येत्या सोमवारपासून (दि.९) दिली जाणार आहे. संबंधितांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 06-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here