सिंधुदुर्ग : मालवणी नटसम्राट बाबूजी अर्थात मच्छिंद्र कांबळी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे उभारणी होत असलेले स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या रेवंडी गावी बीएसएनएल टॉवर लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री बोलत होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 09-Nov-20