जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.47 टक्क्यांवर

0

रत्नागिरी : मागील चोवीस तासात 8 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 49 हजार 374 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, चोवीस तासात 13 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 8 हजार 60 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.47 टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:07 PM 09-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here