अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी, भाजपा आमदार राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालय पायी जाणार

0

मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार राम कदम यांनी पुढाकार घेतला आहे. त्या पार्श्वभुमीवर आज राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालय पायी जाणार असून, त्याठिकाणी ते गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट सुद्धा घेणार आहे. संपादक अर्णब गोस्वामींची तुरुगांतून सुटका करा तसेच त्यांना अटक केलेल्या 9 पोलीसांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी कदम करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here