सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात चपराक मारली, सरकारने देशाची माफी मागावी : राम कदम

0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बुधवार (११ नोव्हेंबर) रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर भाजपकडून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. भाजप नेते राम कदम यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला टोमणा मारला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुस्काटात मारलेली सणसणीत चपराक ! सर्वोच्च न्याय पालिकेचा निर्णय. महाविकास आघाडी सरकारने देशाची माफी मागावी, असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 12-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here