अन्वय आत्महत्या प्रकरणातील ‘त्या’ पत्राची सत्यता तपासावी : आठवले

0

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आरोप करणारे अन्वय नाईक यांचे आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारे पत्र आता पोलिसांनी उघड केले आहे. हे प्रकरण 2018 सालीच बंद झाले होते. तेव्हा हे पत्र पोलिस यंत्रणेकडे नव्हते का? आताच कसे हे पत्र पुढे आले? त्यामुळे या पत्राची सत्यता तपासली पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 12-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here