रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील गयाळवाडी येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत प्रसाद प्रकाश यादव (२८ रा.शांतीनगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर परजिल्ह्यातील असलेला बोलेरो चालक गाडीसह फरारी झाला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:46 AM 13-Nov-20