मुंबई : कोरोनाच्या सावटामुळे संपूर्ण राज्यात सरसकट फटाकेबंदी करण्याचे निर्देश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. फटाक्यांच्या प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी हमी राज्य सरकारतर्फे देण्यात आल्याने न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:39 PM 13-Nov-20