रत्नागिरी : आज शनिवारी दिवाळी आणि लक्ष्मीपूजन तर सोमवारी पाडवा आणि भाऊबीज असून यानिमित्त भेटवस्तूंच्या खरेदीसाठी रत्नागिरी शहरात सायंकाळनंतर मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून गजबजलेली बाजारपेठेतील गर्दी आणखी तीन दिवस कायम राहणार आहे. या मोजक्याच दिवसात रत्नागिरीत कोट्यवधीची उलाढाल झाली असल्याचे अंदाज आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 14-Nov-20