नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोरोना विषाणू संक्रमण थांबवण्याचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी येथे 7802 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 6498 रुग्ण बरे झाले. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 91 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 14-Nov-20