रत्नागिरी : शहरानजीक असणाऱ्या मिरजोळे पाडावे वाडी येथील विनायक जोगळेकर यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये असणारा बिबट्याचा वावर यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
9:20 PM 16-Nov-20