जिल्ह्यात 24 तासात 35 जणांचा अहवाल निगेटिव्ह

0

रत्नागिरी : मागील चोवीस तासात 35 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर चोवीस तासात 6 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 113 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.49 टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 16-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here