जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 94.74 टक्क्यांवर

0

रत्नागिरी : चोवीस तासात 27 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 8 हजार 145 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.74 टक्के झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:00 PM 17-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here