रत्नागिरी : राज्य शासनाच्या आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यासाठी शाळांच्या मागणीपत्रानुसार एसटीच्या फेऱ्या गावांमध्ये सोडण्यात येणार आहेत. शहरी फेऱ्यासुद्धा सोडण्यात येतील, अशी माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:08 PM 21-Nov-20