कोल्हापुरातील शहीद जवानांच्या कुटुंबाना प्रत्येकी १ कोटीची मदत

0

कोल्हापुर : जिल्ह्यातील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत देणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:13 AM 23-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here