आपला मुख्यमंत्री, आपले दुर्दैव; मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने त्यांच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही : मनसे

0

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादावर मनसेने टीकास्त्र सोडलं आहे.बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दात टीका केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 23-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here