चिपळूण : या शैक्षणिक वर्षात बंद असलेल्या माध्यमिक शाळा तब्बल सहा महिन्यांनंतर सोमवारी (दि. २३) प्रथमच उघडल्या. तालुक्यातील ७८ माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ३२ शाळांची अखेर घंटा वाजली. या शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्याथ्यांची अत्यल्प उपस्थिती होती. मात्र, येत्या काही दिवसांत ही उपस्थिती वाढत जाईल, असा अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:08 AM 24-Nov-20