मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच : इक्बालसिंह चहल

0

मुंबई : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केला जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेऊ, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:37 PM 24-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here