शहरात अनेक ठिकाणी नागरिकांचा मास्क शिवाय संचार

0

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर आता अनेकजण कोरोना संपूर्णपणे गेल्याच्या अविर्भावात शहरातून फिरताना दिसत आहेत. शासनाने लागू केलेल्या नियमांचे अनेक ठिकाणी उलंघन होताना दिसत असून हे सर्वांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत अनेकजण मास्क शिवाय फिरत असून यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:02 PM 24/Nov/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here