दुसऱ्या दिवशी आणखी ३९ शाळांची घंटा वाजली

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारपासून २०४ शाळांची घंटा वाजली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबतच्या हमीपत्र सादरीकरणासाठी असणारी पालकांची नकारघंटा विद्यार्थी उपस्थितीमध्ये जाणवली. ८३ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ७ हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी मात्र यामध्ये वाढ झाली असून ३९ शाळांची यामध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर २ हजार विद्यार्थीही वाढले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here