मुंबई : विजेचे बिल भरूच नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. वीज जोडणी तोडायला कोणी आले तर त्यांची गाठ मनसैनिकांशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:18 PM 26-Nov-20