नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९३ लाख ९ हजार ७८८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३५ हजार ७२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८७ लाख १८ हजार ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 27-Nov-20