◼️ समस्या तुमची, प्रसिद्धी आमची
➡ संगमेश्वर : वांद्री, आंबवली, ताम्हाणे देवरुख या एक वर्षापूर्वी डांबरकरण झालेल्या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील वर्षीच पूर्ण झाले होते. मात्र अवघ्या एकाच वर्षात या रस्तावर खड्डे पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच या रस्त्यांवर झाडी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:25 PM 03/Dec/2020