सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गतील कडवळ परिसरात नाचणी काढणीचे काम पूर्ण झाले आहे, मात्र यंदा माकडांकडून नाचणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर माकडांनी नाचणीची सर्व कणसे फस्त करून फक्त चाराच शिल्लक ठेवला आहे. अतिवृष्टीमुळे यंदा भात उत्पादनात मोठी घट झाली असताना आता नाचणीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:19 PM 04-Dec-20