मुंबई : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रक्ताची टंचाई भासत आहे. अवघे पाच ते सात दिवसांचाच रक्तसाठा रुग्णालयांत असून रक्ताची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना जीवनदान देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा, रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 05-Dec-20