मालवण : केंद्र शासनाने आणलेल्या कृषी सुधारणांचे तीन कायदे मागे घेण्याबाबत दिल्ली येथे शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मालवणातील वॉटर स्पोर्ट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मालवणातील पर्यटन व्यवसायिक अन्वय प्रभू यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:59 AM 08-Dec-20