शेतकरी आंदोलन : निवडणुकांवर डोळा ठेवून केली जाणारी राजकीय पक्षांची आंदोलने चुकीची : अण्णा हजारे

0

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकारवर खोटारडेपणाचा आरोप करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशातील विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. ‘दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय फायदा समोर ठेवून विरोधक रस्त्यावर आले आहेत. निवडणुकांवर डोळा ठेवून केली जाणारी विविध राजकीय पक्षांची ही आंदोलने चुकीची आहेत,’ अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:15 PM 08-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here