चिपळूण : केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांनी आवाहन केलेल्या ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरात मंगळवारी (दि. ८) संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापारी संघटनेच्या विनंतीनुसार सुरुवातीचे दोन तास अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली, तर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने शिवाजी चौक येथे केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 09-Dec-20