कृषी कायद्यांविरोधात शेतकरी जाणार ‘सुप्रीम’ कोर्टात?

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर राज्यसभेत मंजुर केलेले कृषी विधेयक तात्काळ रद्द करावे अशी मागणी शेतकरी आणि विरोधी पक्ष करीत आहे. शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारला होता. त्यापार्श्वभुमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली मात्र त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता शेतकरी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 09-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here