रत्नागिरी : वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. राज्याचे रिकव्हरीचे प्रमाण ९२.४९ टक्के असून, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमाण ९४.३६ टक्के आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:25 PM 11-Dec-20