राजापूर : अतिवृष्टीत राजापूर तालुक्यात भातशेतीच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी सुमारे १ कोटी रुपयांची आवश्यकता असताना तालुक्यात शासनाकडून ६१ लाख ४० हजार रुपये अनुदान प्राप्त झाल्याने अद्यापही २ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:25 PM 15-Dec-20