मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याचं आज विधानसभेत जोरदार समर्थन केलं. कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे कृषी कायद्याला विरोध का करता? असा सवाल करतानाच राज्यातील कंत्राटी शेतीच्या कायद्याविरोधात आंदोलन करणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:46 PM 15-Dec-20