रत्नागिरी : म्हाडा किंवा शासनाकडून जिल्हा पोलिसांना हक्काची घरे मिळतील तेव्हा मिळतील; मात्र दयनीय अवस्था झालेल्या पोलिस दलाच्या वरचा फगरवठार येथील 6 चाळी दुरुस्त करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस दलाने घेतला आहे. त्या संदर्भातील सुमारे 38 लाखाचा प्रस्ताव पोलिस दलाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यातून 62 खोल्यांची दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनमधून निधी मिळाल्यास यंदाच्या पावसात पोलिस कर्मचार्यांना गळक्या खोल्यांमध्ये राहण्याची वेळ येणार नाही.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:50 PM 17-Dec-20