नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा

0

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा. कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाताळनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 25-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here