रत्नागिरी : रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार चोवीस तासात 14 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 8 हजार 660 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.45 टक्के आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 28-Dec-20