रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी वेगवान व्हावी, यासाठी ४० ठिकाणी रिलायन्स म्हणजेच जिओचे टॉवर उभारण्यात येणार आहेत. दोन्ही जिल्हातील प्रत्येकी दीडशे गावात ही सेवा सक्रीय करण्यासाठी हे टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणातील इंटरनेट सेवा जलद होणार असून शासकीय योजनांबरोबरच बँकिंग सुविधाही गतीमान होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 29-Dec-20