लिंक डाऊन, ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अडचणी

0

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. काल रात्रीपासून हि लिंक डाऊन असल्याने अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. आज सकाळी एक तास फक्त हि सुविधा चालू होती, मात्र आता देखील लिंक डाऊन आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या असून याबाबत विचारविनिमय सुरु आहे. उमेदवारांच्या अडचणी जाणून घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून देऊन ऑफलाईन अर्ज घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:11 PM 29/Dec/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here