रत्नागिरी : पाऊस थांबल्यानंतर जिल्हा परिषद कृषी विभागाकडून दरवर्षी गावागावात लोकसहभागातून बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली जाते. यंदा लांबलेल्या पावसामुळे डिसेंबर महिन्यात या कामाला सुरवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यात एक हजारहून अधिक कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात लाखो लिटर पाण्याचा साठा झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:29 PM 30-Dec-20