तिरुवंतपुरम : केंद्र सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात केरळ विधानसभेत प्रस्ताव पारित करण्यात आला. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विधानसभेचे विशेष सत्र बोलावून केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात प्रस्ताव पारित करण्यात आला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:34 PM 01-Jan-21